- कवी डॉ. सूर्यकांत रामचंद्र खांडेकर
सहज सख्या, एकटाच येई सांजवेळी, वाट तुझी पाहीन त्या आम्रतरूखाली !!
हे भावगीत आजही लोकप्रिय आहे मात्र आताच्या पिढीला याचे रचनाकार फारसे माहिती नाहीत.अजुनही ओठावर असणारी गीते करणारे
कवी डॉ.सूर्यकांत रामचंद्र खांडेकर (जन्म २ एप्रिल १९२६).