tarbuj in marathi – देवेंद्र फडणवीसांना
कोरोनाची नव्हे रेबीजची लस टोचा !
tarbuj in marathi – देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची नव्हे
रेबीजची लस टोचा ! – दत्तकुमार खंडागळे
महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे थैमान सुरू आहे. कोरोनाचा सामना करताना सर्व यंत्रणा अपु-या पडत आहेत.
सरकार गत वर्षीच्या अनुभवातून काही शिकले असे वाटत नाही. सरकारवाले भोंगळे राहिल्याचा प्रत्यय येतो आहे.
गतवर्षी फटका बसूनही कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारने विशेष तयारी केली नसल्याचे जाणवते.
खरेतर हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. सरकारी रुग्णालये सुसज्ज केलेली नाहीत. तिथे पुरेशी यंत्रणा उभारलेली नाही.
योग्य सुविधा दिलेल्या नाहीत.
पण या ही स्थितीत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे प्रामाणिकपणे आहे त्या स्थितीचा सामना करताना दिसत आहेत.
सरकारची ही अवस्था तर राज्यातला विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेता इतिहासात नव्हता इतका रोगट आणि
कुजकटवृत्तीचा निघाला आहे. सत्ता गेल्यापासून माजी मुख्यमंत्री tarbuj in marathi देवेंद्र फडणवीस पिसाळले आहेत.
जबाबदार विरोधकांसारखे त्यांचे वागणे अजिबात नाही. त्यांचा सरकारसोबत समन्वय नाही, सुसंवाद नाही.
ते केवळ सुडबुध्दीचे राजकारण करण्यात व्यस्त आहेत. त्यांच्या वागण्या-बोलण्यात अहंकार, सुड आणि
बदल्याची भावना जास्त दिसते आहे.
“सरकार कधी पाडतोय आणि मी कधी मुख्यमंत्री होतोय ?” अशी मानसिकता tarbuj in marathi फडणवीसांची आहे.
चमच्यांची टोळधाड सोबत घेवून ते सतत सरकार पाडण्याची कट-कारस्थाने आणि स्वप्ने रचत असल्याचे दिसते आहे.
असले विकृत राजकारण करण्याची ही वेळ नाही. सत्ता गेल्याचा झटका त्यांच्या मेंदूला इजा देणारा ठरला आहे.
त्यांना मानसोपचार तद्नाची गरज आहेच पण त्याहीपेक्षा त्यांना रेबीजची लस देण्याची अधिक गरज आहे.
राज्यात सध्या कोरोनाचे लसीकरण सुरू आहे. tarbuj in marathi देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची नव्हे तर
प्राधान्याने रेबीजची लस दिली तर त्यांचेच भावी जीवन सुखी होईल असे वाटते आहे. राज्याचे मुख्यमंत्री
उध्दव ठाकरे यांनी त्यांच्यावर दया करावी. सत्तेसाठी पिसाळलेल्या फडणवीसांना लवकरात लवकर रेबीजची लस टोचावी.
tarbuj in marathi देवेंद्र फडणवीस २०१४ पुर्वी विरोधी पक्षनेते असताना अत्यंत ताकदीने व पोटतिडकीने
काम करत होते. विधानसभेत लोकांचे प्रश्न घेवून गर्जत होते. अत्यंत प्रभावीपणे विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होते.
जनतेच्या प्रश्नावर विधीमंडळाचे सभागृह दणाणून सोडत होते. सामान्य लोकांचा आवाज बुलंद करत होते.
राज्यातील जनतेला या स्वच्छ चारित्र्याच्या व अभ्यासू व्यक्तीमत्वाकडून खुप अपेक्षा होत्या पण गडी सत्तेत आला
आणि वाया गेला. मोदी लाटेवर स्वार होत ते मुख्यमंत्री झाले पण आपल्याच जीवावर राज्यात सत्ता आली
या भ्रमात या माणसाचा अहंकार आभाळाला भिडत गेला.
सगळ्यात आधी फडणवीसांनी स्वपक्षातले सगळे स्पर्धक अडचणीत आणले. एक एक करत भाजपासाठी
आयुष्य वेचणा-या अनेक नेत्यांना तांदळातल्या खड्यासारखे बाजूला फेकले. एकनाथ खडसे, विनोद तावडे,
पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह पक्षाच्या मुख्य प्रवाहातली माणसं बाजूला फेकली. पक्षातच त्यांची
उपेक्षा सुरू केली. संघाच्या आणि मोदी-शहाच्या आशिर्वादाने वेडावलेल्या फडणवीसांनी विरोधात असताना
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट नेत्यांच्याविरूध्द मोठ्या ताकदीने आवाज उठवला होता.
Also Read : https://postboxlive.com/rihanna-incredible-speech-at-harvard-university-memorable-speech/